मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

श्री.

यादी, हकीकत, सन ११५१.

श्रीमंत राजश्री पंतप्रधान माघ                             फाल्गुण शुद्ध १० शुक्रवारी
वद्य १४ सोमवारीं मंडळियास                            पहांटेचें मंडळे शहर घेतलें आणि
रात्रीं आले आणि वेढा घातला.                           किल्ल्यास मोर्चे दिल्हे. १
दुसरे दिवशीं अमावस्येस मोर्चे
लाविले. १

चैत्र वद्य ३ रविवारी पहांटेस                             फाल्गुण वद्य ८ गुरुवारीं पहा-
हल्ला केली. दहा बारा सुरुंग                           टेस मंडळियावर हल्ला केली. तीन
उडविले. त्याणें कुसूं उडविलें,                         सुरुंग उडविले; परंतु मंडळाच्या
मग चालोन घेतलें. १                                      राजानें हल्ला मारून काहाडली.
लोक चढोन कुसावर निशाणें                          चैत्र वद्य ९ रविवारीं मंडळि-
नेलीं. राजा महाराजशाहानें आ-                       याहून कुच केलें, १
पल्या वाडियांत आपले कबिले
मारून मग हतियार धरिलें. त्या-
जला उरांत गोळी लागली, आणि
मृत्य पावला. श्रीमंत राजश्री पंत-
प्रधान यांची फत्ते जाली ! त्याचा
एक पुत्र कत्तल जाली तेथें मेला.
तिघे पुत्र यांजला सांपडले. त्यांत
दोघे जखमी होते. दोघे त्यांत
एक मेला. दोघे राहिले, व रा-
जाचा भाऊ एकूण तिघे राहिले.
वरकडे मृत्य पावले. राज्याचा
विध्वंस जाला. कलम १

श्रावण शुद्ध १ बुधवारीं श्रीमत् राजश्री नानाकडील पत्रें आलीं कीं, माळवियांत छावण्या जाल्या असेत, सुरंजे आसपास. १

श्रावण शुद्ध २ गुरुवारीं संध्याकाळीं श्रीमत् राजश्री नानास पहिला पुत्र जाला. ( पुढें गहाळ. )

पौष वद्य ७ बुधवारीं जिवबा चिटणीस, खंड परभूचे पुत्र, यास देवआज्ञा जाली, मा। सातारा. १

अष्टमीस गुरुवारीं चिंतो गणेश देशपांडे यांची स्त्री सौ। मथुरा इजला देवआज्ञा जाली असे, पुणियांत.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries