मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.

विनंति उपरि “ होळकराकडील बापूजी होळकर व कासीराव यांच्या व सिंद्याकडील गोपाळराव यांच्या परस्परें भेटी जाल्या; कलह राहीला. " ह्मणोन लि।।, ते कळलें. त्यास, मल्हारराव-तुकोजी बावाचे पुत्र-मागाहून गेल्यावर मागतीं त्यांनीं कलहास आरंभ केला, ऐसें ऐकण्यांत, तर वास्तव्य ल्याहावें. रा छ २ जिलकाद हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries