मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ९७.


१६९७ भाद्रपद शुद्ध ४.

राजेश्री लक्ष्मण आबाजी गोसावी यांसि:-
सु।। सीत सबैन मया व अलफ. राजश्री विश्वासराव यशवंत याचीं पत्रें सुरत अठ्ठाविशींतून आलीं. त्यांत मजकूर लिहिला कीं, सरकारची फौज माहालचे रखवालीकरितां सोनगडाकडे गेली. हेबातमी फितुरियांचे फौजेस कळोन, सोनगड डावा टाकून, फितुरियांची फौज सरकारचे फौजेस आडवी आली, असें वर्तमान आलें. त्यास सरकारचे फौजेची मदत लौकर झाली पाहिजे, याजकरितां हें वर्तमान करणेल किटिणीस कळवीन, तिकडील रवानगीचा निश्चय करून, उत्तर लौकर पाठवणें.

याखेरीज कलमें उगवावीं:-
दरमहाचे पांच ल- १ निम्मे मुलूख अक्षांत गुजरात वगैरे थवा रुपायास दररसद व फत्तेसिंगाक-माहाचे उशीर ला- डील धरूं नये. गल्यास त्या वेळेस त्याणीं रोख पाठ. कुच करून हमराहा वावे. मजकूर पार-पत्यास गुजरून छ ३ चलावें. ठीक करणे. रजब. जाणिजे.

(लेखनावधि:)

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries