मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक २४५ बाळबोध

श्री
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री तात्यादी (क्षी)त गिजरे याशि

प्रति नागेशदीक्षित ढवळिकर साष्टाग नमस्कार विनती उपरि अपला नीरोप घेउन अलो ते सोमवारि प्रहर दिवसास पोचलो येथिल वर्तमान बापू व गोलभट्ट या उभयतास आणुन अपले बिराडि बशिविले या उपरि राजश्री हरिपत ठाणेदार नवनीत रा। गोविंद वासुदेव याचा तरफेने अहेत त्याच कडुन बोलावणे अले त्या वरून वाड्यात गेलो त्याचे अमचे बोलणे बहुत जाहाले परतु काहि ठरले नाही त्या ठाणेदार याचे बोलणे वाळवेकर या पासोन कागद लिहून घेतो किं पूर्वापार क-हाडकर या शिवाय पदप्रायश्चित्त करित आलो ऐशि पूर्वणि करून देतो पूर्वणि न जाहल्यास सरका(रा) चे गुणेगार या प्रमाणे अह्मास पत्र मागतात हल्लि वाळते दोघे घेऊन यावे तर सरकारातुन चवक्या ठेविल्या अहेत अह्मि अणु लागिल्यास अमचा हातुन हिरावुन घेतात या विषि राजश्री अबाजी शकर याचे पत्र वाळव्याचा ठाणेदारास तेथिल ब्राह्मण क-हाडास पाठउन देणे ऐसे परभारा करावे येथे पत्र ठाणेदारास यावे या प्रमाणे रा। रामाजी वासुदेव याचे पत्र यावे येथे ग्रामस्त व वाळते वाळवेकर येणे प्रमाणे मडळी सुत्धा चार माणसे देउन

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries