मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

जाब नंदगांवकर पाटील यांस छ १० राखर.                                 लेखांक ३०.                                             १७१४ मार्गशीर्ष शुद्ध १२.

अजस्वारी राजश्री गोविंदराव कृष्ण ता गुरसात पागुंड मोकदम मौजे नंदगाव सा सलास तिसईन मया व अलफ अर्जदास्त पाठविली ती पोहोचून मजकूर समजला मौजे मारचा खरीफचा ऐवज सर्व वसूल करून राजश्री अंताजी निराजी यांजकडे दिल्हा ह्मणोन लिा ते कळलें पुढेंहि ऐवज वरचेवर वसूल करून पोते दाखल करणें. गांवचे कामाची बंदोबस्तीविषई अंताजीपंतास आज्ञा यावी ह्मणून लिो त्यावरून मारनिल्हेस ल्याहावयाचे ते लि।। आहे. जाणीजे छ १० राखर.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries